Monday, 22 October 2018

प्रति सरकार कशी बनतात , कशी असतात ?

एकाद्या राज्य विरुद्ध का आणि कशी बनतात प्रति सरकार ? ती कशी काम करतात ? हे बघ्या सारखे असेल. १९४२ मध्ये चाले जावं आंदोलन झाले तेव्हा आता ब्रिटीश सरकार फार काळ राहणार नाही हे निच्चीत झाले . त्या मुळे कांतिकारी चालवली अधिक तीव्र झाल्या आणि काही क्रांतीकारी लोकांनी असलेले सरकार नाकारून आपले स्वतःचे सरकार बनवले . १०४२ मधेच क्रांतिसिंह  नाना पाटील यांनी साताऱ्याला प्रति सरकार स्थापन करून ते स्वतः गुप्त राहून देश स्वतंत्र होईपर्यंत चालविले .

२१ ऑक्टोबर , १९४३ साली नेताजी शुभासचंद्र बोस यांनी आपले स्वतःचे प्रति  सरकार घोषित केले व त्यांच्या मृत्यू पर्यंत चालिवले .

काही ठिकाणी बिहार मध्ये  १९४२ मध्ये प्रति सरकार घोषित करण्यात आले पण ते नेताजी , नाना पाटील यांचे प्रमाणे चालले नाही .

उमाजी नाईक यांनी पुरंदर येथे मराठ्यांचे राज्य समाप्त  होताच स्वतःचे राज्य घोषित केले होते  . त्यांचे ५००० सैन्य होते १७-१८ व्या शतकात   उमाजी  नाईकांना  देशाचे  प्रथम  किव्हा  आद्य  क्रांतिकारी म्हणून सुद्धा म्हटले जाते त्यांचा काळ १८५७ च्या पूर्वीचा होता त्यांना इंग्रजांनी फाशी दिली .

आज सुद्धा प्रति सरकार आहेत असे वाटते . संघ जी संस्था सरकार बाहेर राहून आपल्या पिल्लावळीच्या  माध्यमातून प्रति सरकार चालवीत असते असे सर्व सामान्य म्हटले जाते . नक्सल सुद्धा आपले प्रति सरकार चालवितात तसेच काश्मीर मध्ये काही असेच प्रतिसरकार आहेत असे म्हटले जाते . हे झाले संघ शक्ती च्या जोरावर तर धनांचा जोरावर अनेक लोक प्रतिसरकार असे वावरत असतात . अडाणी - अंबानी आता नवीन स्वरूपाचे धन दांडग्यांचे प्रति सरकार आहे असे म्हटले जाते .

कायदेशीर सरकार आणि  बेकायदेशीर प्रति सरकार असे स्वरूप  सत्तेत  दिसून येतात . प्रति सरकार आता मात्र सरकारच्या समर्थनाने निर्माण केले जाते असे दिसून येते . ते सत्ता बदल झाले कि सत्ताची केंद्रे बदलता तशी बदलत असतात . गांधी घराणे , संघ परिवार असे आता सत्ता केंद्रे दिसतात .

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट एकाच कायदेशीर सरकार असावे या मताचे आहे त्या मुळे सत्ता बाह्य केंद्रे नष्ट करण्यात यावी असे आमचे मत    आहे तसेच विदेशी   ब्राह्मण  सत्ता  वैदिक  वर्णवादी  , जातीवादी  अधर्म  नष्ट  करावे  असे आमचे स्पस्ट  मत   आहे . त्या साठी   आम्ही  हिंदू  वोही  , जो    ब्राह्मण नाही असे म्हणतो  . जनयु  छोडो  , भारत  जोडो  असे म्हणतो  आणि संपूर्ण  नेटिव्ह सत्ते साठी विदेशी ब्राह्मण भारत  छोडो  असे सुद्धा म्हणतो !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट  

No comments:

Post a Comment