Wednesday, 28 November 2018

ही माझी पवनी नगरी !
माझी पवनी नगरी , ही माझी सुंदर पवनी नगरी फार पुरातन आहे ती बुद्ध काळात होती , बुद्धा पूर्वी होती ,बुद्ध नंतर आज सुद्धा आहे ! बुध्दाच्या काळात इथे विहार बांधले गेले ,पवनी च्या महा जनपदाने ते बांधले .नालंदा , तक्षशीला सारखे येथे मोठे विद्यापीठ होते , बहुदा पदमपाणी , पद्मावती असे त्या वेळी नगरीचे नाव होते आणि नगरी च्या नावानेच विश्व विद्यालय होते . माझी नागरी पवनी एक महा जानपद असून बुद्ध पूर्वीच्या गं राज्यातील एक महत्वाचे गण राज्य होते . नागवंशी शिवाचे गण राज्य!
पवनी नागरी आज आहे त्या पेक्षा मोठी वसलेली असावी असे वाटते . आजची वाही , बेताला , शेलारी , खापरी डोंगरी , शेळी हा वैनगंगा नदीचा पूर्वेचा पत्ता पुरातन पवनी नगरीत येत असावा . या परिसरात , ताम्र पत्रे , खजिना , जमा , मुर्त्या , स्तूप , विहार , विद्या पिठाचे अवशेष दिसतात .
आज असलेला किल्ला व त्यातील भाग मोखाडा मोखाडा आजही सुस्थितीत , आखीव , रेखीव पद्धतीने बसविला दिसतो . आजचे तलाव बाल समुद्र , भाई तलाव , गाटा तलाव , चंडकाई तलाव , कुऱहाडा तलाव सर्व एके काळी सुंदर कमल पुष्पांनी भरलेले असत . हजारो पांढरे , गुलाबी, निळे , लाल कमळे बघून जीव हरखून जात असे .
माझ्या बालपणी आम्ही शुक्रवारी वार्डात राहत असू . किल्ल्याच्या अलीकडील सर्वात महत्वाची वस्ती . तिथे राहणारे सुद्धा लोक घरंदाज . घोडेस्वार , गजभिये , खापर्डे , खोब्रागडे , रामटेके , गोवर्धन , कामळे , मोटघरे , लोखंडे , नंदागवली , भाम्बोरे मधात राऊत नंतर मेश्राम , गजभिये , रामटेके अशी वस्ती म्हणजे शुक्रवारी वार्ड , लागूनच तेली मोहल्ला , एक दोन सुतारांचे घर , तीन चार माळी समाजाच्या भाजीपाला वाड्या, त्या नंतर कोष्टी मोहल्ला ,तोढे कुणबी , पारधी , चांभार , धनगर , खाटीक , लोहार अस्या वेवसायचे लोक वस्ती भाई टाकावा जवळ मुस्लिम मोहल्ला , नंतर परिटांचे एक दोन घर , काही कोमटी , दोन चार ब्राह्मण घर दीक्षित , वेव्हारे , देशपांडे . अनेक कडे शेती . तांदूळ, काठानी माल व्यापारावर शुक्रवारी तील महाराचा एकाधिकार ! महारातीलच काही बुंकर , धोतर , नऊवारी विणणारे , शेतकरी सधन. तट्टे , टोपली विणणारे पाच दहा कुटुंबाची टाळावा जवळ वस्ती त्यांचे जवळ कोळी समाजाचा बरेच घर असा हा पवनी गावचा वस्ती पसारा .
मी माझे बाल पणी एकटा तास अन तास पावनीच्या किल्ल्याच्या बुरुजाला टेकून सायंकाळचे आकाशातील बदलते रंग , बदलते ढग आकार बसून नहाळीत असे . सायंकाळी थेट बेटाला , वाही पर्यन्त फिरायला जात असे तर कधी आमराई , शेलारी नाल्या पर्यंत फिरून येई . कधी चंडकाई तर कधी घोडे घाट , पाते घाट , दिवाण घाट असे रोज चे फिरणे असे . तास दोन तास असे फिरण्यात जात आणि मग कधी बाळ समुद्रावरच्या बंधाऱ्यावर गवता वर लेटून नाही तर घाटा वरील राम मंदिराच्या विहिरीवर बसून किल्ला नाव्हळीत कसा वेळ जाई ते काळात नसे !
जसा जसा मोठा झालो तस तसा मी माझे गाव पवनी च्या अधिकाधिक प्रेमात पडलं गेलो . वनराई तील मोठा तलाव , पेरू संत्र्याचा बगीचा , लहान महादेव टेकडी असे परिसर वन भोजनाचे असायचे , शाळेच्या सहली जात . नदी ची सुंदर पांढरी वाळू , रेती , किती तरी रेतीचे महाल , किल्ले बनवून आणि नदी पात्रातील खरबूज , टरबूज चे शेत पेठे घालत पोहता येत नसले तरी उथड पाण्यात आडवे पडून घालविले तेव्हा नदी पात्र नितळ शुद्ध पाने वाहत असे खालचे दगड , मसोड्या , हाथ , स्पस्ट दिसत . असे माझे सुंदर गाव , सुंदर नगरी पवनी काही दिवसांनी माझ्याच नातेवाईकांनी म्हणजे स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत आणि गणपतराव खापर्डे यांनी बाल समुद्रा जवळ राम मंदिर टेकडी जवळ बुद्ध कालीन विहार शोधून काढले , सांची स्तूप पेक्षा मोठे ! आहे ना माझ्या पवनी नगरीची कमाल !
मी नौकरी निमित्य मुंबई ला आलो , कल्याण ला राहिलो पण सर्व लक्ष पवनी नागरी कडे , तिथे काय झाले ,काय चालले आहे. कधी वाटायचे नौकरी सोडून गावी जावे गाव सेवेला वाहून घ्यावे , गावाचा भाजीपाला , सुद्धा हवा , जंगल , वनराई मस्त फिरावे , ताज्या , भाजल्या मस्त मच्छी , भिरभुश्या , कारवाड्या, बारीक झिंगे , काटवे ,बोध , शिंगरा, वाघरा,तंबू , चाचे आणि चवळीची भाजी . आजून काय पाहिजे ? सोबत सिंगाडे , बोलांदे ,फातयी ,फुत्या , कचर , भिसी , चारोडी ,टेम्बार,देशी आंबे , खिरणी ओली , वळली आहेच ! ही माझी पवनी नगरी !
मंदिरांची नगरी , तलावांची नगरी , नदीची नगरी , विद्येची नगरी , स्तूपांची नगरी , विहाराची नगरी , जंगलाची नगरी , वाघाची नगरी , महादेवाची नगरी, नाग महा जनपदांची गणांची नगरी. कमळाची नगरी , पद्मावती , पदमपाणी पवनी !
आम्ही पवनी चे राऊत पूर्वी बहुदा हिंदू नाग वंशी असावे , पुढे बौद्ध झाले असावे , मध्यंतरीच्या काळात धर्मात्मा कबीर , बाबा फरीद यांचे मुराद राहिले असे दिसते . आज आमच्या घरी नाग मंदार समाधी आहे , नाग पूजा आहे , कबीर , बाबा फरीद सेवा आहे . आम्ही हिंदू आहोत . आमच्या घर जवळ खोदकाम केले तर ताम्र पत्रे , जमा मिळते , पैसे, मणी मिळतात . राऊत म्हणजे राज सैन्य . नाग मंदार या गण राज्याच्या , महा गण पदाचे आम्ही एक प्रमुख गण असावेत म्हणून आम्ही सर्व राऊत नाग मंदाराची पूजा करतो , नाग ठाणे घरी आहे ,लोक लहान मुलांसाठी राखोंडी घेऊन जात असत . आमची कुल देवता नाग मंदार आहे. आमचा पूर्वज नाग मंदार आहे .कबीरांना मानतो , बाबा फरीद मानतो !
आम्ही राज कुळातील असोन किव्हा नासोन पण आम्ही नाग वंशी आहोत , नाग परंपरा जपतो , नाग पंचमी , नाग मंदार पूजा हि आमची परंपरा आहे ! पवनी हि मात्र नाग वंशी गण राज्याची राजधानी , विद्येचे माहेरघर आणि सुखी लोकांची नगरी होती हे मात्र खरे !
नेटिविस्ट डी डी राऊत

Tuesday, 27 November 2018

पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग !
पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल !
डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता .
गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग नगर पालिका पवनी शाळेत शिक्षक , श्रीकांत नागपूर जिल्हा कार्यालयात तहसीलदार म्हणून निवृत्त , देवाजी समाज सेवक, हॉस्टेल चे अधीक्षक , बाबाजी राज्य विद्दुत विभागात लाईनमन तांत्रिक दौलत राऊत नेटिविस्ट ! शशिकला , शेवंती , गृहिणी ! आज फक्त दोनच हयात देवाजी , दौलत !
वर्ष , दोन वर्ष च्या अंतराने आम्ही सर्व भावंडे , घर गच्चं भरलेलं . परत आजी काही वर्ष जिवंत .असे हे ११-१२ लोकांचे एकत्रित कुटुंब .वडील डोमाजी लहुजी राऊत , आजी पार्वताबाई मूळ चे माहेर पावनीचेच , गणवीर कुटुंबातील . मामा कडील मोटघरे , मेश्राम, रामटेके गाव जवळच खेड्यात सर्व नातेवाईक , येणे जाणे रोजचेच , पवनी चा मंगळवार , शनिवार बाजार दिवस ,शाळा , पोस्ट , बँक ,पंचायत समिती , माध्यमिक , उच्च शाळा , दवाखाना पावनीलाच म्हणून नातेवाईकांचे रोजचे येणे जाणे हा आमच्या घराचा नित्य पसारा . डोमाजी राऊत तांदळाचे व्यापारी ट्रक भरून माल नागपूरला घेऊन जायचे , शनिवारी , मंगळवारी बाजारात तांदळाचे मोठे दुकान आणि इतर गुजरी चे दिवशी सुद्धा बाजारात दुकान मांडून बसत . एम पी मध्ये तांदूळ ट्रक नेतानात एक दा जप्त झाला आणि तिथून उतरती सुरू झाली , मग गुळाचा व्यवसाय केला .मोठ्या दोन तीन मुलांचे लग्न आणि स्वतंत्र संसार सुरू झाले तेव्हा आमची अर्थी स्थिती बिघडली . पांडुरंग राऊत मोठाभाऊ नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून लागला पण पगार मिळेना , पाचपाच , साहसहा महिने पगार नाही हि स्थिती , त्या वेळी सर्वानी मेहनत घेतली . तेंदूच्या पानपट्टी पुड्या साठी माय जंगलात जायची , पान गठ्ठा घेऊन याऊची , ते सर्व आम्ही चवलायचे , पुडे बांधायचे , संध्यकाळी नेवून द्यायचे . या सर्व कामात मोठा भाऊ पांडुरंग , वाहिनी तरबेज . तेव्हा नेटिविस्ट ८ वीत होतो . नेटिविस्ट बी कॉम फायनल शिकत असताना १९७० साली वारले तेव्हा पासून मोठे भाऊ पांडुरंग यांची सर्व लहान भाऊ , बहीण यांचे संगोपन , शिक्षण , लग्न आदी सर्व कार्य केले .
पी डी राऊत गुरुजी म्हणून आता मोठे भाऊ पांडुरंग राऊत याना पवनी आणि शेजार पाजारच्या खेड्यातील लोक ओडखयाला लागली होती . त्याचे कारण म्हणजे नागपूर च्या मारिश कॉलेज मधून फर्स्ट इयर बीए झाल्या बरोबरच दादा ने पावनीच्या सिद्धार्थ वसतिगृहात , सेक्रेटरी , अधीक्षक म्हणून काम करणे सुरू केले होते . हे वसतिगृह समाजाने बरेच वर्षय आधी सुरू केले होते पण त्याला सरकारी मान्यता , अनुदान नव्हते . तेव्हा त्याला एकाद्या संस्थेशी संलग्न करावे किव्हा , संस्था नोंदणी करावी , रेकॉर्ड वेवस्थित ठेवावे , ऑडिट करून घ्यावे असे जिकरीचे काम होते ते न केल्या मुले , अनुदान , मान्यता मिळत नव्हती आणि म्हणून शशिक्षित तरुण पी डी राऊत गुरुजी ते करतील म्हणून स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत यांनी पी डी राऊत गुरुजी तुम्ही सेक्रेटरी व्हा , मी अधीक्षक होतो असे सांगून संस्था भारत सेवक समाज या संस्थे बरोबर सिद्धार्थ वास्तूगृह सलग केले , पी डी राऊत नि सर्व रेकॉर्ड नीट बनविला , ठेवला आणि त्या मुले वसतिगृहात मान्यता आणि अनुदान मिळाले . पुढे हे वसतिगृह विदर्भातील सर्वोत्तम वसतिगृह म्हणून ओळखले गेले . शेकडो विद्यार्थी तिथे राहून ,उच्च पदस्थ अधिकरी झाले . पुढे पी डी गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत मी सेक्रेटरी होतो असा मन्साराम राऊत यांनी आग्रह धरला . पीडी राऊत गुरुजी मानधन न घेता अधीक्षक म्हणून जाम करू लागले .
शाळेतील काही गुरुजी म्हणजे मयूर , खापर्डे यांना घेऊन , पीडी राऊत गुरुजींनी नालंदा शिक्षण संस्था काढली . परत सर्व रेकॉर्ड ठेवले , हिशेब ठेवले , सेक्रेटरी म्हणून सर्व कामे केली , नालंदा हॉस्टेल काढले , सरकारी मान्यता मिळवून घेतली यातून अनेक मुले राहून शिकली , मोठी झाली . युद्धात जिंकलो तहात हरलो म्हणजे पीडी राऊत गुरुजी . मेहनत जीवापाड केली , गटबाजीत हरले . नालंदा शिक्षण संस्थेतून सक्रिय सहभाग पुढे कमी कमी केला . राऊत गुरुजी , बाणाईत गुरुजी , झोडे गुरुजी ते घनिष्ट मित्र , हे त्रिकुट शाळेत आणि गावांत प्रसिद्ध . पुढे नंदर्धने गुरुजी , तलमले गुरुजी चांगले मित्र झाले . खापरीचे रेहपाडे गुरुजी ,चिंचाळ चे रामटेके , पावनीचे मोटघरे गु रुजी, छगन भाई , दादासाहेब रायपूरकर प्रकाश कावळे , कस्तुरबा मुलींच्या हॉस्टेल साठी गुरु देव सेवा मंडळ , मोझरी चे अध्यक्ष दादासाहेव चव्हाण आणि इतर अनेक शैक्षणिक संस्था दादाच्या मार्गदर्शना साठी यायचे . संस्थेत या म्हणून विनंती करायचे , पण त्यांनी सर्वाना नकार दिला मात्र येईल त्याला योग्य मार्गदर्शन साठी दारे सोडावं उघडी ठेवली , योग्य मार्गदर्शन केले आणि म्हणूनच त्यांचा परिचय, कौटुंबीक जिव्हाळा वाढतच गेला सिद्धार्थ हॉस्टेल , नालंदा हॉस्टेल , कस्तुरबा मुलीचे हॉस्टेल च्या शेकडो मुलां बरोबरच शाळेतील हजारो मुले , पालक असा त्यांचा मोठा परिवार निर्माण झाला आत्म समाधानी आणि सन्यस्थ वृत्ती ने त्यांनी सर्व सोडून दिले कारण घरी असलेला धर्मात्मा कबीर बाबा फरीद चा वारसा ! आमच्या घरी असलेला नाग मंदार !
पुढे पीडी राऊत गुरुजी दूरस्थ शिक्षणाने बी ए झाले . भंडारा तुन बी एड केले , आई स्वरूप वाहिनी दादाने ठेवलेले पुष्पा आणि माहेरचे शांता, आरमोरी तील खापर्डे कुटुंबातील प्राथमिक शाळेत शिक्षिका झाल्या . मुल्ह्याध्यपिका झाल्या , निवृत्त झाल्या . दादा गेल्या नंतर खंबीर पणे उभ्या राहिल्या . त्यांना दोन आ अपत्ये मोठी मुलगी प्रतिभा , मुलगा सतीश . मुलगी भंडार्याच्या मेश्राम कुटुंबात आज दोन मुलांना घडवीत आहे .सतीश वारल्या मुळे आता वाहिनीच कुटुंबाचा आधार ! सतीश चा एक मुलगा , एक मुलगी आज कुटुंब वत्सल आजी आणि हयात भर सर्वांचे भले केलेली, सर्वात आदरणीय आमच्या वाहिनी यांच्या छत्र छायेत, शिक्षण घेत आहेत .
नेटिविस्ट डी डी राऊत वयाच्या १२-१३ वर्ष्या पासून हे सर्व त्यांचे मोठे बंधू पीडी राऊत गुरुजी चे कार्य पाहत होते , लोकांच्या घरी जा त्यांच्या साह्य घ्या त्यांना मासेज द्या, मिटिंग साठी बोलवून आणा , चहा , पाणी द्या हे सर्व काम नेटिविस्ट डी डी राऊतच करीत असत . तिथूनच नेटिविस्ट डी डी राऊत वर समाज सेवा , शैक्षणिक उपक्रम निर्माण करण्याची , जिद्दीने काम करण्याची प्रेरणा मिळाली . नेटिविस्ट राऊत नि केवळ पीडी राऊत आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने एम कॉम पर्यंत शिक्षण , जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर येथे घेतले , इंग्रजी , इतिहास , राज्यशास्त्र असे असंख्या विषयाचे राऊत गुरुजींनी गोळा केलेलले पसतके वाचली , पुढे मुंबई ला ऑडिटर म्हणून कामाला लागला . कल्याणला इंग्रजी मध्यम ची प्राथमिक शाळा काढली , मान्यता मिळवून घेतली , बाल गृह सुरू केले , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट स्थापन केली , नेटिव्ह पीपल्स पार्टी निर्माण केली . ह्या सर्वांच्या पाठी मागे एकच प्रेरणा आणि ती म्हणजे पीडी राऊत गुरुजी , माझे मोठं भाऊ , माझे पांडुरंग !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Thursday, 22 November 2018

अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य, प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे :

भीमराव एकनाथ गोटे , बी ई गोटे , गोटे सर अस्या विविध पण आत्मीय नावाने ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९५५ महाराष्ट्रातील , वर्धा जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यातील ! अतिशय गरिबीत वाढलेले भीमराव स्वकष्टने आणि जिद्दीने एम . ए . झाले आणि मुंबईला केंद्र शासकीय सेवेत ते कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले . पण वाचन , अभ्यास , चिकित्सक प्रवृत्ती त्यांना गप्प बसू देईना म्हणून त्यांनी लायब्ररी सायन्स मधून मास्टर इन लाइब्ररी  सायन्स केले . बी एड , एम एड  शिक्षण शास्त्र केले . याच काळात त्यांचे त्यांच्याच ग्रामीण भागातील सुस्वभावी , मधुर भाषी वंदना ताई बरोबर लग्न झाले .

एवठ्यावरच ते थांबले तर भीमराव कसले ! म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचा शिक्षकी पेशा करायचे ठरवून , केंद्रीय नौकरी सोडून उल्हास नगर च्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात लेक्चरर म्हणून नौकरी स्वीकारली आणि इथूनच त्यांच्या अष्टपैलू  व्यक्तित्वाला बहर येत गेला !

कल्याण इथे त्यांचा विविध सांस्कृतिक , शैक्षणिक , सामाजिक  संस्था , कार्यकर्ते , विचारवंत , लेखक , अभ्यासक याचा घनिष्ठ संबंध आला . नागसेन मंडळ , जागृती मंडळ असे नामांकित मंडळ , धार्मिक , राजकीय विचार सरणी चे ते निस्पृह अभ्यासक बनले . स्वतः त्यांनी त्यांच्या पत्नी ना उच्च शिक्षेत  व्हावे म्हणून प्रवृत्त करून मॅट्रिक पासून  एम  ए  पर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली आणि वेळ प्रसंगी स्वतःचे पायावर उभे राहता येण्या साठी इतर डिप्लोमा कार्याला लावले , अर्धवेळ नौकरी करू दिली .

आपल्या पाठ च्या लहान भावांची जबाबदारी समजून त्यांनी त्यांच्या दोन लहान भावांना मुंबई ला घेऊन आले ,त्यांना स्वतःचे पायावर उभे राहावे म्हणून हर संभव  प्रयत्न केले , कमी आवक , जास्त खर्च , मेळ जुडेना म्हणून घरीच एक जुनी प्रेस घेऊन , प्रिंटिंग प्रेस , डीटीपी चा व्यवसाय सुरू केला , प्राध्यापकी नंतर सर्व वेळ ते स्वतः प्रेस चालविण्यात , खिळे जुळविण्यात , प्रूफ रेड़ीन्ग , शुद्ध लेखन आणि गटठे  पोहचविणे आदी कामे केली भावांना योग्य मार्गी लावून ते थांबले नाहीत तर महाविद्यालयातून बी एड , एम  एड च्या विध्यार्त्याना घडवीत गेले  त्यांना फुले , आंबेडकर , गांधी , मार्क्स  चा तुलनात्मक अभ्यास कसा करावा इथं पासून तर आज काय राजकीय पक्ष असावा येत पर्यंत त्याच्या विचाराची व्यापकता राहिली आहे .

अस्या या कुछ कर जाये वयात त्यांचा नेटिविस्ट डी डी राऊत बरोबर  परिचय झाला . आज हा परिचय ३० -३५ वर्ष जुना असला तरी तो आज केवळ परिचय राहिला नाही तर घनिष्ठ मित्रता , वैचारिक एकरूपता  झाली आहे .

८० - ९० च्या दशकात नेटिविस्ट डी डी राऊत यांनी सुरु केलेल्या  अगदी वर्ष सांगायचे झाल्यास १९८७  साला पासून मूळ भारतीय विचार मंच या वैचारिक व्यासपीठ वर वक्ता , मार्गदर्शक म्हणून जवळीक झाली . मूळ भारतीय विचार मंच चा १९९० साली पहिला अंक काढला तुथून नेटिविस्ट डी डी राऊत , प्राध्यापक  गोटे , के जि पाटील, विजय विसपुते , निरंजन पाटील , प्राध्यापक औचारमाल . जगझापे , बोराडे अशी मंडळी जमू लागली . पुढे ब्लू व्हील क्रॉस हि संस्था उभी राहिली , शाळा , सहकारी संस्था अश्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन डी डी राऊत येत तेव्हा रोज एक नवी संस्था काढणारे राऊत असे उपहासाने ज्यांच्या कडे बघितले जाई त्या राऊत बरोबर हि मंडळी हि उपहासाचा आणि टीकेला सामोरे गेली . तरीही पुढे नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार हा नव विचार घेऊन १९९२ साली १५ आगस्ट रोजी  नेटिव्ह पिपल्स पार्टी प्राद्यापक गोटे सर यांच्या घरी प्रांगणात झेंडा वंदना चा मुहूर्त साधत  नेटिविस्ट डी डी राऊत , यांचे हस्ते नारळ फोडून स्थापन केला गेला तेव्हा पासून प्राध्याक गोटे सर नेटिव्ह पीपल्स पार्टी चे सेक्रेटरी जनरल झाले ते आज सुद्धा कायम आहेत !  पक्षाला इलेकशन कमिशन , दिल्ली ला नोंदणी केली , इंडियन नेटिव्ह चार्टर नावाचे पाक्षिकं गोटे सरानी काढेल , चालविले ते संपादक , मुद्रांक, प्रकाशक  तर आहेतच शिवाय ,वजन मापे परवाना धारक संघाचे काम करीत  असताना त्यांनी सरकारी , पोलीस  , कोर्ट कसे भ्रस्ट असतात हे जवळून पाहिले आहे . कँसुमार  फोरम , माहीत अधिकार , हुमान राईट चे काम करताना त्यांना इंडियन इन्स्टिटयूट ऑफ हुमान राईट , दिल्ली ने त्यांना , मानद प्राद्यापक म्हणून त्यांना सम्मानित केले आहे .

नौकरी करीत असताना त्यांनी उच्च शिक्षण कडे दुर्लक्ष केले नाही . ते शिक्षण  शास्त्रात  पी एच डी  मिळवून संधी मिळताच नागपूर विध्यापिठात प्रपाठला म्हणून नियुक्त झाले , पुढे विद्यापीठात हेड आफ द  डिपार्टमेंट म्हणून उच्च पदावरून निवृत्त झाले आणि पुढे काही काळ ते वर्धा  गांधी इंटरनॅशनल विद्यापीठात काही काळ मानद प्राध्यापक म्हणून राहिले .

आता गोटे सर नागपूर ला स्थायिक झाले आहेत . त्यांना दोन उच्च शिक्षित मुले आहेत . कर्तृत्ववान आहेत , स्वतःच्या पायावर उभे आहेत . या वर्ष्या पासून त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना ताई नी लहान मुलांची शाळा काढलेली आहे तिथे हि मदत करून गोटे सर समाजाच्या प्रत्येक काम साठी हजर असतातच आणि ते नेटिव्ह विचार वाहून घेतलेले नव्हे संस्थापक असे असे अष्ट पैलू व्यक्तिमत्व , गुरुवर्य म्हणून   नेटिव्ह पीपल्स पार्टी , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , मूळ भारतीय विचार मंच , हिंदू धर्म सभा आदी ना लाभलेले व्यक्ती मत्व आहे , हे आमचे भाग्य आहे !

२३ नोव्हमेंबर आज त्यांचा वाढ दिवस आहे हा दिवस नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट गुरुवर्य दिवस म्हणून सह स्नेह, कृतज्ञ भावाने   अर्पण करतो !

गोटे सर आपणास दीर्घायुष्य , उत्तम आरोग्य लाभो हीच शुभेच्छा !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Tuesday, 13 November 2018

दलदल किती खोल , जीवघेणी आहे हे शोधण्या साठी परत परत त्यात लोळणे बरे नव्हे
इथे दलदल आहे सावधान अशी पाटी आमच्या पूर्वजानी वैदिक ब्राह्मण धर्मावर लावली आहे . तेव्हा त्यात शिरून दलदल किती खोल , जीवघेणी आहे हे शोधण्या साठी परत परत त्यात लोळणे बरे नव्हे . आता हिंदू नि एकच करायचे आहे ते म्हणजे हिंदूंचा एकच धर्म ग्रंथ बीजक आहे हे मानणे आणि बहादुरीने हिंदू धर्मात जाती , वर्ण , ब्राह्मण नाही हे मान्य करून असे नेटिव्ह सरकार सत्तेवर आणणे कि जे नेटिव्ह लोकांना १०० आरक्षण देईल म्हणजे ३ टक्के विदेशी ब्राह्मिन हे हिंदू नाहीत , हिंदुस्थानी नाहीत हे अधिकृत रित्या सरकारी धोरण म्हणून जाहीर करील , वर्ण , जात हे सर्व सरकारी रेकॉर्ड मधून हटविल आणि जात , वर्ण सांगणे , विचारणे गुन्हा ठरवून कठोर शिक्षा ची तरतूद असलेला कायदा करील . ३ टक्के विदेशी ब्राह्मण हे देश शत्रू असल्या मुळे ब्रिटिश सारखे भारत छोडो असे त्यांना सांगितले जाईल .
हिंदू धर्म आणि वैदिक ब्राह्मण धर्म हे वेग्वेगडे आहेत आणि विदेशी ब्राह्मण हा देश सोडून त्यांचा वैदिक ब्राह्मण धर्म - अधर्म ते त्यांच्यात पाळू शकतील , वर्ण आणि जाती ची उतरंडी चतुर्वेदी , त्रिवेदी , द्विवेदी , वेदी आणि अस्पृश्य शर्मा , मिश्रा , वाजपेयी, गडकरी , फडणवीस वगैरे याना ठरवून ते तसे वागू शकतील , ते कुठे जातील जावे हे टिळक , नेहरू आदी नि त्यांना सांगितले आहेच .
नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा

Sunday, 11 November 2018

अध्यात्म -दर्शन शास्त्रों में ईश्वर तत्व

प्राय- हमारे धर्म शास्त्री एवं प्रवचन करता यह कहा करते हैं की हमारे धर्म शास्त्रों में ऐसा लिखा है. तो आइए देखें की हिंदू धर्म में कितने शास्त्र हैं तथा उनकी मुख्य


विषय वस्तु क्या है.
हिंदू धर्म दर्शन में भारतिया महर्षियों ने जिन 6 दार्शनिक सीधांतों ( 6 Philosphies of thoughts ) की रचना की वे हैं –

1. महर्षि कपिल द्वारा रचित सांख्य दर्शन

2. - महर्षि पतंजलि द्वारा द्वारा रचित योग दर्शन

3. - महर्षि गौतम द्वारा रचित न्याय दर्शन

4. - महर्षि कनाद द्वारा रचित वैशेषिक दर्शन

5. - महर्षि जैमिनी द्वारा रचित पूर्व मीमांसा

6. - महर्षि वेदव्यास द्वारा रचित उत्र्तार मिनांसा जिसे ब्रह्मसूत्- र भी कहते हैं

यह सभी दर्शन छोटे छोटे सूत्रों के रूप में हैं तथा सभी का मुख्य उद्देश्य दुखों के मूल कारण अज्ञान को नष्ट कर मनुष्य को सत्य ज्ञान की प्राप्ति करना है- प्राचीन ऋषियों द्वारा सत्य एवं ज्ञान की खोज का नाम ही दर्शन है

1. महर्षि कपिल द्वारा रचित सांख्य दर्शन सबसे प्राचीन दर्शन माना जाता है सांख्य दर्शन ईश्वर की प्रथक सत्ता को नहीं मानता है आत्मा को ही ब्रह्म कहा है जो अनंत माया से आबध रहती है- महर्षि कपिल ने त्रिगुण माया & सत्व रज और तम की भी व्याख्या की है जो श्रिस्टी (Universe ) का मूल उपादन कारण है

2. महर्षि पतंजलि का योग दर्शन-& महर्षि पतंजलि को भी व्यकिवादी ईश्वर में विश्वास न था] उन्होने अपने योग दर्शन के 27वें सूत्र में लिखा है””तस्य वाचक प्रणव:”” उस ईश्वर नमक चेतन तत्व का अस्तित्व का बोध करने वाला शब्द ध्वनात्मक प्रणव “ओम” है]

3. महर्षि गौतम ने अपने न्याय दर्शन में पराभौतिकता- ( Methphysics ) को विकसित एवं परिभाषित किया- इस दर्शन में की गयी न्याय की परिभाषा के आधार पर न्याय करने की पढ़ित (Principle ) का निर्देश है यह दर्शन ईश्वर तत्व, धर्मशास्त्- र, मानोविज्ञा- न, तर्क एवं परा भौतिकता की तार्किक एवं वैज्ञानिक व्याकया ( Define) करता है

4. .वैशेषिक दर्शन के रचीयता महर्षि कनाद भी अपने दर्शन में ईश्वर को कोई स्थान नहीं देते हैं. उपनिषदों के ऋषियों ने जीव को ही ब्रह्म कहा है- उन्होने भी आत्मावलोकन- पर ही बल दिया है. इस संसार के संभवतः वो पहले ऐसे वैज्ञानिक थे जिन्होंन- े यह प्रतिपादित- किया की प्रतेयक (Every Particle) पदार्थ छोटे छोटे कनो से मिलकर बना है जिसे अणु कहा. इस प्रकार से इस जगत का मूल भौतिक कारण अणु है.

उन्होने अणु से भी सुक़चम (small) कण जिन्हें आज नूत्रोन (Nutron) कहते हैं का भी सबसे पहले विश्व का परिचय कराया इसलिए कनद (Kanad) को विश्व का सबसे पहला अणु विज्ञानी (First Nuclear scientist of the world ) कहा जाता है. महर्षि कनाद के अनुसार इस समस्त ब्रह्मांड में 9 ऐसे तत्व हैं जो विश्व ब्रामंड को गति प्रदान करते हैं वो हैं पृथ्वी, जल] अग्नि] वायु] आकाश, समय, दिशाएं, तथा बूढ़ी अथवा मन.

5. महर्षि जैमिनी द्वारा रचित पूर्वा मीमांसा- महर्षि जैमिनी महर्षि वेदव्यास के शिस्य (Disciple) थे. मीमांसा का अर्थ है वेदों में बताए गये विभिन्न कर्मों के तार्किक जाँच पूर्वा मीमांसा वेद निहित धर्म की व्याख्या करता है जिस से मनुष्य को सुक्ख और शांति प्राप्त हो सके पूर्वा मीमांसा ईश्वर की सत्ता पर विश्वास नहीं करता. आत्मसत्ता अर्थात आत्म दर्शन के द्वारा दिव्य आनंद की बात कही है.


6. महर्षि वेदव्यास द्वारा रचित उत्तर मीमांसा को ब्रह्मसूत्- र भी कहते हैं. वेद बड़े जटिल ग्रंथ हैं अतः वेदों के परम ग्याता महर्षि वेदव्यास ने इस वेदांत दर्शन के द्वारा ब्रह्म विधया को छोटे छोटे सूत्रों के मध्यम से जगत को परिचया कराया. वेदांत ब्रह्म विधया का विज्ञान है जिसमें जगत की श्रीस्टी या ब्रह्मांड के सृजन का ब्रह्म ज्ञान है. इसे वेदांत इसलिय कहा गया है क्योंकि यह दर्शन समस्त ज्ञान का का अंत है जिसको जान लेने के पश्चात कुछ भी जानना शेष नहीं रहता.

इस प्रकार से हम देखते हैं की 6 दर्शन शस्त्रों में से 3 के रचीयता महर्षि कपिल] कनाद तथा जैमिनी ईश्वर की प्रथक सत्ता को नहीं मानते हैं ये हिन्दू के प्राय प्राथमिक दार्शनिक है।

वेद व्यास और उसका शिष्य जेमिनी विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म की चिकत्सा करते नजर आते है जहा वे वेद का समर्थन भी करते है पर खुले आम नहीं। वे वेदांत का सहारा लेकर उसे वेदो का निचोड़ कह कर आम लोगो को गुमराह करते हुवे नजर आते है।

वस्तुता वेद हिन्दू दर्शन या हिन्दू धर्म नहीं। वो विदेशी ब्राह्मण धर्म है जिसे ब्राह्मण अपना धर्म ग्रन्थ मानते है और मनुस्मृति को कानून। यह कानून और धर्म वे सीधे ईश्वर से प्राप्त मानते है जिसे वे ब्रह्मा कहते है। किस की मीमांसा नहीं की जा सकती। अपौरेशि धर्म जहा वेद और भेद हो हो मानव कल्याण के लिए और चिकित्सा के लिए खुला नहीं है।

अब हम पुरातन , सनातन हिन्दू धर्म मान्यता को देखेंगे तो यह नजर आता है गैर ब्राह्मण हिन्दू धर्म सदाहीं ईश्वर और उसे मानव और अन्य रूपों में मानता रहा है क्यों की हिन्दू धर्म अध्यात्म ले साथ साथ सरल समाज का अस्तित्व मानता है। इस लिए आध्यात्म में उसे कभी राम भी कहा जाता है कभी चेतना और उसका अस्तित्व भी सभी में मानता है। हिन्दू धर्म का ये दर्शन कबीर ने अपनी सरल वाणी बीजक में सहज योग नाम से बहुत अच्छी तरह समझाया है।

आज हिन्दू दर्शन उपरके ६ दर्शनों में नहीं देखा जा सकता क्यों की उन पर विदेशी ब्राह्मण धर्मी लोग और उनका ब्राह्मण धर्म का प्रभाव रहा है।

हिन्दू दर्शन में चेतन या राम , माया या नारी अर्थात इच्छा , कण कण में भगवान , नीति धर्म , जैसी करनी वैसी भरनी , जो जो भावे त्यों त्यों खावे , सत्य ज्ञान का दर्शन, जो भाईचारा , समता , भेदभाव विहीन समाज जैसी बाते आती है . #बीजक_दर्शन